साहि तनै सिव साहि निसा मैं निसाँक लियो गढ सिंह सोहानौ ।
राठिवरो को संहार भयो, लरीकै सरदार गीर्यो उदैभानौ ।
भूषन यो घमसान भो भूतल , घेरत लोथिन मानो मसानौ ।
उँचे सुछ्ज्ज छटा उचटी प्रगटी, परभा परभात की मानौ ॥
अर्थ :-
शाहजी पुत्र शिवरायांनी सुंदर व शोभिवंत असा सिंहगड निःशंकपणे रात्रीच सर केला. राठोडांचा संहार झाला आणि उदय भान सरदार लढून मरण पावला. भूषण म्हणतो, त्यावेळी भू-तल प्रेतांनी भरल्यामुळे स्मशानाप्रमाणे भिषण दिसत होते. अरूणोदयकालीन प्रभा फाकावी त्याप्रमाणे किल्ल्याच्या उंच सौधांवरून (सज्जावरून) उजेड दिसू लागला.

Khoop sahi aahe tumach blog....
ReplyDeletePahilyandach aale mi ithe........
BTW ek wicharu kaa??? He sagale kuthun milavale tumhi????
Aaani arthasakat ki arth tumhi laavanyache kaam tumhi karataa??:???
धन्यवाद मैथिली !!!
ReplyDeleteसार्थ भूषणाचे छंद भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे येथे रोज बसून लिहून काढलेले आहेत. वर्षभर काम चालू होते.
Omkar, u hv done a gr8 work, keep it up.
ReplyDeleteplz wrote more on this topic (shivaji maharaj)